या वापरकर्ता-अनुकूल अॅपद्वारे सीकेडी रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टरांना मदत करणे : जागतिक किडनी दिनानिमित्त, Alniche ने CKD (क्रोनिक किडनी रोग) रुग्णांसाठी हेल्थ अॅप लाँच केले. …
Read More »करिअर
अखेर नीट-पीजी काऊन्सलिंगची तारीख ठरली
१२ जानेवारीपासून होणार सुरुवात – मांडविया नवी दिल्ली – वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यानंतर न्यायालयाने एनईईटी (नीट) पीजीसाठी काऊन्सलिंग सुरू …
Read More »ईडब्ल्यूएस, ओबीसी आरक्षणाद्वारे नीट-पीजी समुपदेशनाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी
नवी दिल्ली – वैद्यकीय अभ्यासक्रमांत लागू करण्यात आलेल्या ओबीसीं (इतर मागस वर्ग)च्या २७ टक्के आणि ईडब्ल्यूएस (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) च्या १० टक्के आरक्षणाच्या आधारे प्रवेशप्रक्रिया …
Read More »अकरावी प्रवेशाच्या सीईटीचे शुल्क परत मिळणार
मुंबई – राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. दहावीच्या परीक्षा रद्द …
Read More »दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच
१७ नंबरचे अर्ज भरण्यासही मुदतवाढ पुणे – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेणे अशक्य असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची …
Read More »म्हाडा भरती परीक्षा आता ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान
सुधारित वेळापत्रक जाहीर पुणे – महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) सरळ सेवा भरती २०२१-२२ परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून, ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी …
Read More »लष्कर भरतीचा पेपर फुटल्याचे उघड
दोन माजी सैनिकांसह तिघांना बेड्या पुणे – राज्यातील पेपरफुटीचे सत्र सुरूच असून, पुणे पोलिसांनंतर आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देखील पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. यासाठी आर्मी …
Read More »राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
मुंबई – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील महाविद्यालयांबाबत बुधवारी मोठा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च …
Read More »राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायचीत की नाही?; आज निर्णय जाहीर होणार!
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षे बंद ठेवण्यात आलेली शाळा, महाविद्यालये आता कुठे सुरू झालेली असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने शाळेच्या वाटेवर खोडा घातला आहे. …
Read More »ईडब्ल्यूएस आरक्षण उत्पन्न मर्यादा आठ लाख कायम
केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र नवी दिल्ली – ईडब्ल्यूएस (आर्थिक दुर्बल घटक) आरक्षणासाठी आर्थिक उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपयेच राहणार आहे. केंद्र सरकारने त्याबाबत सवार्ेच्च …
Read More »